भूकंपाचे तीन परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. 2. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 90951 +22